शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस 26 जानेवारीपासून 'संविधान बचाव पदयात्रा' काढणार, बेळगावमधील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 21:26 IST

काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रा एक वर्ष चालेल.

Congress Yatra : आज बेळगावमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. यात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस 26 जानेवारी 2025 पासून 'संविधान बचाओ राष्ट्रीय पद यात्रा' काढणार आहे. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'ने काँग्रेसला 'संजीवनी' दिली होती, हा काँग्रेसच्या राजकारणातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रा'ही काढली. आता आम्ही एक वर्षाची 'संविधान बचाओ राष्ट्रीय पदयात्रा' काढणार आहोत.'

'ही यात्रा प्रत्येक राज्यात होणार असून, त्यात सर्व मुद्द्यांचा समावेश केला जाणार आहे. महात्मा गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2025, या काळात एकही बैठक होणार नाही, हे पक्ष संघटनेचे वर्ष असेल. आमचे ‘जय बापू जय भीम जय संविधान’ संमेलन सुरू झाले, ते पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. एप्रिलमध्ये गुजरातमध्ये एआयसीसीचा कार्यक्रम आयोजित करू,' अशी माहिती त्यांनी दिली.

या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस कार्यकारिणीत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच लवकरात लवकर सामाजिक-आर्थिक जात जनगणना करण्याची मागणीही करण्यात आली. CWC ने वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थसंकल्पात गरिबांना आर्थिक मदत आणि मध्यमवर्गीयांसाठी करात सवलत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. CWC ने बांग्लादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली.

भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधींचा वारसा धोक्यात; सोनिया गांधींचे CWC ला पत्र

संविधानाचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार : राहुल गांधीकाँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात की, बेळगाव येथे झालेल्या विस्तारित CWC च्या 'नवीन सत्याग्रह' बैठकीत आमचा नवा ठराव संविधानाच्या रक्षणासाठी समर्पित आहे. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेसने आपल्या सगळ्यांना मजबूत केले. दिल्लीत बसता ते ठीक आहे, पण मोठ्या शहरातून बाहेर पडून जिल्ह्यांपर्यंत जावं लागेल. विचारधारेसाठी लढणाऱ्यांना पक्षात जागा द्यावी लागेल. आरएसएसकडे अजिबात वाहून घेतलेले कार्यकर्ते नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा १० टक्के जास्त वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. पण, आपण त्यांना स्थान देत नाहीये, असे राहुल गांधी म्हणाले.     

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा