शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेस हा चोरांचा पक्ष; कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने दिला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 08:43 IST

काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी कठोर मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नसल्याची निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

बंगळुरू, दि. 22-  काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. मी या पक्षासाठी कठोर मेहनत घेतली, पण आम्हाला पक्षात मान दिला जात नसल्याची निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी एका कार्यक्रमात पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली आहे. काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात कामाचा आदर केला जात नाही. मी आणि इतर नेत्यांनी पक्षासाठी जे काम केलं त्याची दखल घेतली जात नाही. प्रामाणिकपणा आणि चिकाटीला या पक्षात स्थान नाही, असं म्हणत कर्नाटकातील आमदार केएन रंजना यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत पक्षाला रामराम केला होता. नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर तसंच कर्नाटकातील या आमदाराने केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील नाराजी दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

नारायण राणेंनी दिला काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा 

नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत  बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. काँग्रेसचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. २00५मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आपली त्यांच्याशी भेट घडविली. या भेटीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आलं होतं. 48 आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असतानाही आपल्याला डावलण्यात आलं. अशोक चव्हाण यांना आमदारांचा पाठिंबा नसताना मुख्यमंत्री करण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले महसूल खाते काढून उद्योग खाते दिले. विधान परिषदेत ज्येष्ठ असूनही माझी गटनेतेपदी निवड झाली नाही़ यापुढे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दसºयापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसMLAआमदार