शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

"आम्ही कधीच भाजपासोबत तडजोड केली नाही", नितीश कुमार यांच्या सल्ल्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 14:50 IST

देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं विधान केलं होतं.

नवी दिल्ली-

देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं विधान केलं होतं. भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसनं उभारी घ्यायला हवी आणि पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधण्यासाठी उशीर करू नये, असं नितीश कुमार म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. 

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, विरोधकांची एकजूट महत्वाची आहेच आणि याच दृष्टीकोनातून काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली होती. आम्हाला आमची भूमिका अतिशय योग्यरित्या ठावूक आहे. काँग्रेस एकमेव पक्ष असा आहे की ज्यानं कधीच भाजपासमोर तडजोड केली नाही. आमचा एकच चेहरा आहे आणि आम्ही भाजपासमोर ताकदीनं उभे आहोत. 

विरोधकांच्या एकजुटीबाबत बोलताना जयराम रमेश पुढे म्हणाले की भारत जोडो यात्रे सामील होण्यासाठी सर्व पक्षांना निमंत्रण दिलं गेलं होतं. यात्रेनंतर आता परिवर्तन पाहायला मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होऊ लागली आहेत. काँग्रेसच्या मजबुतीकरणाशिवाय विरोधी पक्षांची एकी होणं शक्य नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमार