शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Rahul Gandhi : "लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही; भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 19:18 IST

Congress Rahul Gandhi : इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी महागाईसह इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भारतातील पेट्रोलचे दर, बेरोजगारी आणि जातीय हिंसाचाराचा आलेख श्रीलंकेसारखाच असून सरकारने लोकांचे लक्ष त्यापासून हटवू नये असं म्हटलं आहे. 

इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारी यासह आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. ट्विटरवर एक ग्राफिक इमेज शेअर करत त्यांनी लोकांची दिशाभूल केल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारताची स्थिती पूर्णपणे श्रीलंकेसारखी दिसते असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

ग्राफमध्ये भारत आणि श्रीलंकेतील पेट्रोलच्या किमती, बेरोजगारी आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आलेखाची तुलना करताना राहुल गांधी यांनी हे सांगितले. इतकेच नाही तर महागाई, बेरोजगारी आणि हिंसाचार या मुद्द्यांवरही भारत श्रीलंकेच्या मार्गावर पुढे जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका सभेत त्यांनी मोदी सरकारवर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसInflationमहागाईUnemploymentबेरोजगारी