शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Congress: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, नाराज नेत्यांनी मागितली मतदारयादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:15 IST

Congress: काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाजप नसून काँग्रेसचेच काही नेते आहेत व त्यांनी मतदारांच्या यादीची मागणी केलेली आहे.

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाजप नसून काँग्रेसचेच काही नेते आहेत व त्यांनी मतदारांच्या यादीची मागणी केलेली आहे.आनंद शर्मा यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मतदारयादी मागितली व त्याच बैठकीत निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लोकसभा सदस्य मनीष तिवारी व कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना मतदारांची यादी शेअर करावी, असे म्हटले आहे.मिस्त्री यांनी म्हटले आहे की, ज्यांना यादी पाहिजे त्यांनी प्रदेश काँग्रेस समितीशी संपर्क साधावा. कार्यालयांमध्ये यादी मिळेल. यावर मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मतदारांची यादी मिळत नाही, तोपर्यंत कोणीही निवडणूक लढण्याची तयारी कशी करू शकतो.

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हमनीष तिवारी यांच्यानंतर कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले आहेत व मतदारयादी जाहीर करण्याची मागणी केली. आनंद शर्मा व मनीष तिवारी हे दोघेही नाराज गटातील आहेत. यावरून एक स्पष्ट आहे की, गांधी कुटुंबातील कोणी उमेदवार असला किंवा त्यांच्या सहमतीने दुसरा कोणी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार असला तरी यावेळी निवडणूक होणार आहे व ती चुरशीची लढत असेल.

टॅग्स :congressकाँग्रेस