शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली: प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:20 IST

राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले.

रायबरेली (उत्तर प्रदेश) : पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

प्रियांका गांधी यांनी भाऊ आणि काँग्रेसचे रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ येथे प्रचारसभेला सभेला संबोधित करताना आरोप केला की, भाजप मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी निवडणूक प्रचारात धर्माचा आधार घेत आहे.

लोकांना समजून घेण्यासाठी ते चालले

राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले. त्यानंतर माझ्या भावाने एक जाहीरनामा बनवला. ज्याद्वारे महागाई आणि बेरोजगारी या जनतेच्या सर्वांत मोठ्या समस्या सोडवता येतील, असे सांगत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या न्याय पत्राची आठवण करून दिली.

राज्यपालांचा राजीनामा का नाही : ममता 

अमडंगा (पश्चिम बंगाल) : विनयभंगाचा आरोप असलेल्या राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर पंतप्रधान कारवाई केव्हा करणार, त्यांना राजीनामा देण्यास का सांगितले जात नाही’, असे प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी उपस्थित केले. उत्तर २४ परगणा येथील प्रचारसभेत बॅनर्जी म्हणाल्या की, संदेशखालीबाबत भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे. 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस