शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली: प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:20 IST

राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले.

रायबरेली (उत्तर प्रदेश) : पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंत लोकांना दिली, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

प्रियांका गांधी यांनी भाऊ आणि काँग्रेसचे रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ येथे प्रचारसभेला सभेला संबोधित करताना आरोप केला की, भाजप मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी निवडणूक प्रचारात धर्माचा आधार घेत आहे.

लोकांना समजून घेण्यासाठी ते चालले

राहुल गांधींच्या देशभरातील दोन यात्रांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी ते ४००० किलोमीटर चालले. त्यानंतर माझ्या भावाने एक जाहीरनामा बनवला. ज्याद्वारे महागाई आणि बेरोजगारी या जनतेच्या सर्वांत मोठ्या समस्या सोडवता येतील, असे सांगत प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या न्याय पत्राची आठवण करून दिली.

राज्यपालांचा राजीनामा का नाही : ममता 

अमडंगा (पश्चिम बंगाल) : विनयभंगाचा आरोप असलेल्या राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर पंतप्रधान कारवाई केव्हा करणार, त्यांना राजीनामा देण्यास का सांगितले जात नाही’, असे प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी उपस्थित केले. उत्तर २४ परगणा येथील प्रचारसभेत बॅनर्जी म्हणाल्या की, संदेशखालीबाबत भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे. 

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस