शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:19 IST

"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे..."

काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दोघेही आपापल्या भाषणांत परस्परविरोधी विधाने करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक हैं तो सेफ हैं" आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या "बंटेंगे तो कटेंगे" या घोषणांवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी आणि योगींनी देशात कोणती घोषणा लागू करायची, हे आधी ठरवावे, म्हणजे नागरिकांत संभ्रम निर्माण होणार नाही, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही" -मल्लिकार्जुन खर्गे झारखण्डमधील पलामू येते छत्तरपूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी एका प्रचार सभेत बोलत होते. ते म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' सारखे वक्तव्य कुण्याही साधूचे असू शकत नाही. कुठलाही साधू अशा पद्धतीचे वक्तव्य करू सखत नाही. असे दहशतवादीच म्हणू शकतात, आपण नाही." नाथ सांप्रदायातील कुणीही साधू असे बोलू शकत नाही. 'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही."

लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश -"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप करत खर्गे म्हणाले, आपली सत्ता वाचवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी, देशात लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश आहे. एवढेच नाही, तर अशा प्रकारची वक्तव्ये "दादागिरी"चे प्रतीक असल्यचेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते कर्नाटकात बोलत होते.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ