शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

"हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही..." मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:19 IST

"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे..."

काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दोघेही आपापल्या भाषणांत परस्परविरोधी विधाने करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक हैं तो सेफ हैं" आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या "बंटेंगे तो कटेंगे" या घोषणांवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी आणि योगींनी देशात कोणती घोषणा लागू करायची, हे आधी ठरवावे, म्हणजे नागरिकांत संभ्रम निर्माण होणार नाही, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही" -मल्लिकार्जुन खर्गे झारखण्डमधील पलामू येते छत्तरपूर विधानसभा मतदारसंघात सोमवारी एका प्रचार सभेत बोलत होते. ते म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' सारखे वक्तव्य कुण्याही साधूचे असू शकत नाही. कुठलाही साधू अशा पद्धतीचे वक्तव्य करू सखत नाही. असे दहशतवादीच म्हणू शकतात, आपण नाही." नाथ सांप्रदायातील कुणीही साधू असे बोलू शकत नाही. 'हम डरेंगे तो मरेंगे', आम्ही घाबरणारे नाही."

लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश -"देशातील एकता संपवणे, हा मोदी आणि योगींचा उद्देश आहे, असा आरोप करत खर्गे म्हणाले, आपली सत्ता वाचवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी, देशात लोकांमध्ये फूट पाडणे हा या घोषणांमागचा उद्देश आहे. एवढेच नाही, तर अशा प्रकारची वक्तव्ये "दादागिरी"चे प्रतीक असल्यचेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते कर्नाटकात बोलत होते.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ