शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

'या' राज्यात कमळ कोमेजण्याची शक्यता; सत्ता जाणार काँग्रेसच्या 'हाता'त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 08:01 IST

विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील

इम्फाळ : चार मंत्र्यांसह भाजपप्रणीत आघाडीच्या नऊ सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर मणिपुरात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून, काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस लवकरच एन. बिरेन सिंह सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ओ. इबोबी सिंह यांनी सांगितले.विधानसभेचा राजीनामा देणारे तीन भाजप आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार मंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे इबोबी सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.आम्हाला आणि आमच्या पक्षाला योग्य वागणूक न दिल्याने सरकारचा राजीनामा दिल्याचे चार मंत्र्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारविरुद्ध काँग्रेस अविश्वास ठराव आणणार असून, विधानसभेचे विशेष अधिवेशन लवकर बोलाविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष युमनाम खेमचंद सिंह यांची मी भेट घेणार आहे. दरम्यान, काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष वाय. खेमचंद यांंना हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.सापत्न वागणुकीमुळे मी अािण एनपीपीच्या तीन सहकाऱ्यांनी मणिपूरमधील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा राजीनामा दिला, असे माजी उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार यांनी सांगितले. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही हा पर्याय पडताळून पाहणार असून, अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही निश्चितच सरकार स्थापन करू.१९ जून रोजी मणिपूरमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होणार असताना या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि काँग्रेसने राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार दिले आहेत.विधानसभेत असे आहे संख्याबळउपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह, आदिवासी आणि पर्वतीय क्षेत्र विकासमंत्री एन. कायिशी, युवक कल्याणमंत्री लेतपाओ हाओकीप आणि आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एल. जयंत कुमार सिंह यांनी बुधवारी मंत्रीपदाचे राजीनामा दिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराने आणि एका अपक्ष आमदारानेही सरकारचा पाठिंबा काढला आहे.विरोधकांचे संख्याबळ २९२० काँग्रेस, ४ एनपीपी, ३ भाजप आणि तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्ष आमदाराचा समावेश आहे.बिरेन सिंह यांच्या मागे २३१८ भाजप , ४ एनपीएफ, एक लोजपा जणांचे पाठबळ आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा