शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, राजस्थानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:24 IST

विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला

बाडमेर (राजस्थान) : विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा तेव्हा दुष्काळ पडला. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला की दुष्काळही बाहेर गेला, असे तेम्हणाले.बाडमेर जिल्ह्यात पाचपदरा येथील ४३,१२९ कोटी रुपयांच्या रिफायनरीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी काँग्रेसने रेल्वेंची घोषणा केली; मात्र या योजना प्रत्यक्षात कधीच पुढे सरकल्या नाहीत. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली. संरक्षण कर्मचाºयांसाठीच्या वन रँक वन पेन्शनचे श्रेय लाटण्यासाठी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले.बाडमेर रिफायनरी कमीत कमी कागदावर तरी आहे. ओआरओपी तर कागदांवरही नव्हते. लाभार्थींसाठी, तसेच यावरील खर्चासाठी कोणतेही काम करण्यात आले नाही.ओआरओपी लाभार्थींची यादी तयार करण्यासाठी दीड वर्ष लागले. योजनेसाठी १२,००० कोटी लागले असताना काँग्रेसने केवळ ५०० कोटींची तरतूद केली होती. यातील १०,७०० कोटी रुपये याआधीच चार हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित निधी लवकरच दिला जाईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)निवडणुकांवर डोळा : राज्यात अल्वर व अजमेर या दोन लोकसभा मतदारसंघांत व मंडलगढ या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजस्थानमध्ये या वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस