शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, राजस्थानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:24 IST

विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला

बाडमेर (राजस्थान) : विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा तेव्हा दुष्काळ पडला. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला की दुष्काळही बाहेर गेला, असे तेम्हणाले.बाडमेर जिल्ह्यात पाचपदरा येथील ४३,१२९ कोटी रुपयांच्या रिफायनरीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी काँग्रेसने रेल्वेंची घोषणा केली; मात्र या योजना प्रत्यक्षात कधीच पुढे सरकल्या नाहीत. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली. संरक्षण कर्मचाºयांसाठीच्या वन रँक वन पेन्शनचे श्रेय लाटण्यासाठी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले.बाडमेर रिफायनरी कमीत कमी कागदावर तरी आहे. ओआरओपी तर कागदांवरही नव्हते. लाभार्थींसाठी, तसेच यावरील खर्चासाठी कोणतेही काम करण्यात आले नाही.ओआरओपी लाभार्थींची यादी तयार करण्यासाठी दीड वर्ष लागले. योजनेसाठी १२,००० कोटी लागले असताना काँग्रेसने केवळ ५०० कोटींची तरतूद केली होती. यातील १०,७०० कोटी रुपये याआधीच चार हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित निधी लवकरच दिला जाईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)निवडणुकांवर डोळा : राज्यात अल्वर व अजमेर या दोन लोकसभा मतदारसंघांत व मंडलगढ या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजस्थानमध्ये या वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस