शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, राजस्थानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:24 IST

विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला

बाडमेर (राजस्थान) : विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा तेव्हा दुष्काळ पडला. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला की दुष्काळही बाहेर गेला, असे तेम्हणाले.बाडमेर जिल्ह्यात पाचपदरा येथील ४३,१२९ कोटी रुपयांच्या रिफायनरीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी काँग्रेसने रेल्वेंची घोषणा केली; मात्र या योजना प्रत्यक्षात कधीच पुढे सरकल्या नाहीत. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली. संरक्षण कर्मचाºयांसाठीच्या वन रँक वन पेन्शनचे श्रेय लाटण्यासाठी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले.बाडमेर रिफायनरी कमीत कमी कागदावर तरी आहे. ओआरओपी तर कागदांवरही नव्हते. लाभार्थींसाठी, तसेच यावरील खर्चासाठी कोणतेही काम करण्यात आले नाही.ओआरओपी लाभार्थींची यादी तयार करण्यासाठी दीड वर्ष लागले. योजनेसाठी १२,००० कोटी लागले असताना काँग्रेसने केवळ ५०० कोटींची तरतूद केली होती. यातील १०,७०० कोटी रुपये याआधीच चार हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित निधी लवकरच दिला जाईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)निवडणुकांवर डोळा : राज्यात अल्वर व अजमेर या दोन लोकसभा मतदारसंघांत व मंडलगढ या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजस्थानमध्ये या वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस