शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:10 IST

सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर टीका केल्यानंतर नड्डा यांनी कोरोनाच्या संकटामध्ये काँग्रेसच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पलटवार केला. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर नड्डा यांनी टीका केली आहे.सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. तसेच सरकारच्या लसीकरण धोरणावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. त्या टीकेला नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. नड्डा यांनी सांगितले, की काँग्रेसचे काही नेते कोरोनाच्या संकटकाळात चांगले काम करत आहेत. मात्र, पक्षातील काही नेत्यांकडून पसरविण्यात येत असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्या कामावर ग्रहण लावले जात आहे. काही जणांची अशी इच्छा आहे, की भारत कोरोनाचा अतिशय धैर्याने लढा देत असताना काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने सातत्याने विरोधाभासी भूमिका घेणे सोडावे आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे नड्डा यांनी सांगितले.

मोफत लसीवरून हल्लाबोलभाजपा आणि एनडीएचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये गरीब व वंचितांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये असणाऱ्या सरकारलाही गरिबांबद्दल अशाच भावना असतील, याची मला खात्री आहे. तेदेखील मोफत लस देण्याचा असा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्नही जे. पी. नड्डा यांनी केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लस