शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

अहो, या दहा प्रश्नांची उत्तरंही द्या की; मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 20:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिल्यानंतर आता काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिल्यानंतर आता काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना 10 मुद्द्यांवरून धारेवर धरले आहे. या 10 मुद्द्यांमध्ये प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख कधी जमा होणार, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक वक्तव्यात 'मी'पणा आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले का?, काळा पैसा भारतात आला का?,देशात रोजगाराचं प्रमाण वाढलं का?, भ्रष्टाचार आणि नक्षलवाद थांबला का? राफेल प्रकरण संयुक्त संसद समितीकडे दिलं का?, असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहे. देशातील 9 कोटींपैकी 9 लाख तरी रोजगार उपबल्ध झाले आहेत काय, की हासुद्धा मोदींचा एक जुमलाच होता, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. नोटाबंदीमुळे किती काळा पैसा परत आला, त्याबद्दल मोदींनी मुलाखतीत काहीही सांगितलेलं नाही. जीसएटीमुळे व्यापाऱ्यांचा धंडा रसातळाला गेल्यानं अर्थव्यवस्थेला 3 लाख कोटींचा नुकसान झालं आहे. गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोदी कोट्यवधी पैसे खर्च करत आहेत, परंतु गंगा नदी अद्यापही प्रदूषितच आहे.काँग्रेसनं उपस्थित केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे

  • नोटबंदी
  • गब्बर सिंह टॅक्स
  • बँक फ्रॉड
  • काळा पैशावाल्यांची चंगळ
  • 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात केव्हा येणार
  • राफेलमधला भ्रष्टाचार
  • महागाई
  • राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ
  • शेतकऱ्यांचा प्रश्न
  • अच्छे दिन 
टॅग्स :congressकाँग्रेस