शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

संसदेच्या संरक्षण समितीच्या बैठकीतून राहुल गांधी निघून गेले, LAC वर चर्चा करण्याची केलेली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 20:28 IST

भारताच्या सीमेवरील वादाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर खासदारांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून 'वॉकआऊट' केलं आहे.

भारताच्या सीमेवरील वादाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर खासदारांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून 'वॉकआऊट' केलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) मुद्द्यावर चर्चेची मागणी बैठकीत केली, पण समितीच्या अध्यक्षांनी याची परवानगी दिली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बैठकीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देखील भारतीय सुरक्षा दलाच्या गणवेशाच्या मुद्द्यावरुन आयोजित चर्चेतून राहुल गांधी यांनी संरक्षण समितीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीत लष्कराच्या गणवेशाबाबत चर्चा केली जात होती. पण राहुल गांधींचं याबाबतचं मत वेगळं होतं. आपण राजकीय व्यक्ती असून लष्कराच्या गणवेशात बदल करण्याबाबत निर्णय आपण घेऊ नये. याचा सर्वस्वी निर्णय लष्कराकडून घेण्यात यावा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसDefenceसंरक्षण विभाग