शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘भूसंपादना’वरून काँग्रेसवर निशाणा

By admin | Updated: April 22, 2015 02:36 IST

भूसंपादन अध्यादेशाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात दुष्प्रचार करणे म्हणजे सैतानाने प्रवचन देण्यासारखे आहे, अशी टीका भाजपने केली आहे

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभूसंपादन अध्यादेशाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात दुष्प्रचार करणे म्हणजे सैतानाने प्रवचन देण्यासारखे आहे, अशी टीका भाजपने केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वाधिक अध्यादेश जारी करण्यात आल्याने आम्ही लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप ते करू शकत नाहीत, असेही भाजपने म्हटले आहे.संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले की, काँग्रेसच्या मागील ५० वर्षांच्या कार्यकाळात ४५६ अध्यादेश जारी करण्यात आले. एवढ्या संख्येचा त्यांचा विक्रम असताना त्यांनी आमच्यावर टीका केली. यावरील राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे तर सैतानाचे प्रवचनच म्हटले पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात ७७ अध्यादेश, इंदिरा गांधी यांच्या काळात सुमारे ७७, तर राजीव गांधी यांच्या काळात ३५ अध्यादेश जारी केला. माकपसमर्थित संयुक्त आघाडी सरकारने ७७ अध्यादेश जारी केले होते. याचा अर्थ त्यांनी दर महिन्याला ३ अध्यादेश जारी केले होते. त्यांनी केवळ ६१ विधेयके पारित केली आणि अध्यादेश मात्र ७७ जारी केले. हेच लोक आज आमच्या अध्यादेश जारी करण्यावर टीका करीत आहेत. वास्तविक पाहता आम्ही अध्यादेश जारी करण्यापूर्वी विरोधी पक्षांशी विचारविनिमय केलेला आहे. नायडू यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत मागील सरकारांच्या अध्यादेशांची सविस्तर आकडेवारीच सादर केली.