शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

काँग्रेसला लोकसभा जागावाटपाची घाई नाही, तूर्त ५ विधानसभा निवडणुकांवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 08:16 IST

Congress : आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही.

- हरीश गुप्तानवी दिल्ली - आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीमध्येही जागावाटपाच्या मुद्यावर फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. लोकसभेच्या जागावाटपाची कोणतीही चर्चा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निकालावर परिणाम करील, असा संदेश काँग्रेसने दिला आहे. राजस्थान आणि छत्तीसगड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी व म. प्रदेश जिंकण्यासाठी पक्ष कामाला लागला आहे. 

फॉर्म्युला तयार होणारइंडिया आघाडीची १२ पक्षांची समन्वय समिती लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात व्यग्र आहे. आता राज्यांची चार राज्यांमधये विभागणी केली जात आहे. त्यातील प्रथम म्हणजे ज्या राज्यांत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षात आहे किंवा सत्तेत आहे अशी राज्ये - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, गोवा, तेलंगणा, आसाम, ईशान्येतील काही भाग, पंजाब, हरियाणा आदी. प. बंगालमध्ये काँग्रेस-डावे पक्ष आपापला जनाधार शोधत आहेत. याशिवाय महाराष्ट्र, तामिळनाडू यासारखी राज्ये आहेत, जेथे पक्ष राष्ट्रवादी, द्रमुकबरोबर सत्तेत किंवा सत्तेबाहेर आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे यांच्यातच सर्व काही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी