शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

Congress: काँग्रेसमध्ये वाढली चमचे, खुशमस्कऱ्यांची संख्या, राजीनामा देत युवा प्रवक्त्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:40 IST

Congress: देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली.

नवी दिल्ली - देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. शेरगिल यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, निर्णय घेणे आता जनता आणि देशाच्या हितासाठी नाही आहे तर हे त्या लोकांच्या स्वार्थी हितांनी प्रभावित झाले आहे जे चाटुकारिता, चमचेगिरी आणि खुशमस्करेगिरीमध्ये गुंतले आहेत. तसेच ते सातत्याने वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहेत.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर शेरगिल यांनी सांगितलं की, काही लोकांसाठी काँग्रेस हे घर आहे. काही लोकांचं घर काँग्रेसमुळे चालतं आणि पक्षामध्ये अशाच लोकांची वर्णी लागत आहे. मात्र काँग्रेस माझं घर होतं आणि माझं घर काँग्रेसमुळे चालत नाही.

जयवीर शेरगील यांना राजीनामा देण्याचं प्राथमिक कारण सांगताना लिहिकं की, काँग्रेसमध्ये निर्णय घेणाऱ्या सध्याच्या लोकांची विचारसरणी आणि दूरदृष्टी आता तरुण आणि आधुनिक भारताच्या आशाआकांक्षांच्या अनुरूप राहिलेली नाही. तसेच हे लिहिताना मला दु:ख होते की, पक्षात आता निर्णय जनता आणि देशाच्या हितासाठी घेतले जात नाहीत, तर हे निर्णय खुशमस्करेगिरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे स्वार्थ आणि वैयक्तिक हितांचा प्रभाव त्यावर असतो. तसेच वास्तवाकडे दुर्लक्ष केले जाते. ही अशी परिस्थिती आहे जी मी नैतिक रूपाने स्वीकार करू शकत नाही. तसेच मी अशा परिस्थितीत काम करणे सुरू ठेवू शकत नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण