शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Congress: काँग्रेसमध्ये वाढली चमचे, खुशमस्कऱ्यांची संख्या, राजीनामा देत युवा प्रवक्त्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:40 IST

Congress: देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली.

नवी दिल्ली - देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. शेरगिल यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, निर्णय घेणे आता जनता आणि देशाच्या हितासाठी नाही आहे तर हे त्या लोकांच्या स्वार्थी हितांनी प्रभावित झाले आहे जे चाटुकारिता, चमचेगिरी आणि खुशमस्करेगिरीमध्ये गुंतले आहेत. तसेच ते सातत्याने वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहेत.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर शेरगिल यांनी सांगितलं की, काही लोकांसाठी काँग्रेस हे घर आहे. काही लोकांचं घर काँग्रेसमुळे चालतं आणि पक्षामध्ये अशाच लोकांची वर्णी लागत आहे. मात्र काँग्रेस माझं घर होतं आणि माझं घर काँग्रेसमुळे चालत नाही.

जयवीर शेरगील यांना राजीनामा देण्याचं प्राथमिक कारण सांगताना लिहिकं की, काँग्रेसमध्ये निर्णय घेणाऱ्या सध्याच्या लोकांची विचारसरणी आणि दूरदृष्टी आता तरुण आणि आधुनिक भारताच्या आशाआकांक्षांच्या अनुरूप राहिलेली नाही. तसेच हे लिहिताना मला दु:ख होते की, पक्षात आता निर्णय जनता आणि देशाच्या हितासाठी घेतले जात नाहीत, तर हे निर्णय खुशमस्करेगिरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे स्वार्थ आणि वैयक्तिक हितांचा प्रभाव त्यावर असतो. तसेच वास्तवाकडे दुर्लक्ष केले जाते. ही अशी परिस्थिती आहे जी मी नैतिक रूपाने स्वीकार करू शकत नाही. तसेच मी अशा परिस्थितीत काम करणे सुरू ठेवू शकत नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण