शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

"काँग्रेसने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना बनविले मूर्ख"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:15 IST

काँग्रेस सरकारांनी शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम केले. वेळोवेळी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची मते मिळवली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली

जामनगर : काँग्रेस सरकारांनी शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम केले. वेळोवेळी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची मते मिळवली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. गुजरातमधील विविध योजनांची उद्घाटने व पायाभरणी समारंभात ते बोलत होते.मोदी म्हणाले की, शेतकºयांच्या दु:स्थितीबद्दल काँग्रेस दर दहा वर्षांनी गळा काढते. शेतकºयांची कर्जे माफ केली जातात. अशा प्रकारे केंद्रातील काँग्रेस सरकारांनी शेतकºयांची ५२ हजार कोटी रुपयांची कर्जेे माफ केली व त्यांची मते आपल्याकडे वळवली. मात्र या कर्जमाफीमुळे देशाच्या डोक्यावर ६ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही.काँग्रेसने गरीबी हटावचा नारा देऊन लोकांना मूर्ख बनविले. आता शेतकºयांना कर्जमाफी देण्याच्या घोषणा करून काँग्रेस पुन्हा तोच जुना खेळ खेळत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा ही मागणी काँग्रेसने कधीही मान्य केली नाही. कर्नाटकात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. पण मोजक्या शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ झाला. काँग्रेस १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना कडक शिक्षा करण्यातही अपयशी ठरली, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)कोची अन् कराचीची गफलत : आयुष्मान योजनेच्या अंतर्गत जामनगरमधील एखाद्या नागरिकाला देशभरात ‘कोलकातापासून कराचीपर्यंत' कुठेही वैद्यकीय उपचार घेता येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. मग त्यांना आपली चूक लक्षात आली. ती त्वरित सुधारताना मोदी म्हणाले, खरे तर कोलकातापासून कोचीपर्यंत असे मला म्हणायचे होते. मात्र सध्या शेजारी राष्ट्राने सुरू ठेवलेल्या कारवायांमुळे त्याचाच विचार मनामध्ये असतो. त्यामुळे कोचीऐवजी कराची असा उल्लेख झाला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९