शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Congress Chintan Shibir: आज संपूर्ण देशात मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहेत; सोनियांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:17 IST

यावेळी सोनिया गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, नोटाबंदीनंतर, देशातील अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत चालली आहे.

आज संपूर्ण देशात मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहेत. तेही या देशाचे नागरिक आहेत. त्यांनाही समान अधिकार आहेत. एवढेच नाही, तर दुर्बल घटकांतील लोक आज अत्याचाराचे बळी ठरत आहेत. विशेषतः दलितांवर अत्याचार होत आहेत, असे म्हणत, आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

महागाईच्या मुद्यावर काय म्हणाल्या सोनिया गांधी? -यावेळी सोनिया गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, नोटाबंदीनंतर, देशातील अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत चालली आहे. लोक बेरेजगार होत आहेत. यावेळी सोनिया यांनी यूपीए सरकारच्या काळातील कामांचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. त्या म्हणाल्या, यूपीए-2 ने देशाच्या जनतेला फूड सिक्योरिटी आणि माहितीच्या अधिकाराचा कायदा दिला आहे. एवढेच नाही, तर आम्ही गरगुती सयंपाकाचा गॅस, पेट्रेल आणि डिझेलचे दर नियंत्रित केले होते. मात्र, आपण पाहत आहात, की आज महागाई सातत्याने वढताना दिसत आहे.

यावेळी, सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला. सध्या महात्मा गांधींची हत्या करणारांचे उदात्तीकरण केले जात आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

सरकारच्या खासगीकरण धोरणावर सोनियांचा प्रहार -मोदी सरकारच्या काळातील खासगिकरणाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत सोनिया म्हणाल्या, एकीकडे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे बंद झाले आहे. तर दुसरीकडे, लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासात योगदानासाठी तयार करण्यात आलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरू आहे.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMuslimमुस्लीमcongressकाँग्रेस