शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'भाजपने आजपर्यंत पुरावा दिला नाही', सर्जिकल स्ट्राइकवर दिग्विजय सिंहांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:58 IST

Jammu-Kashmir: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी इंडियन आर्मीच्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Bharat Jodo Yatra: 2019 मध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली होती. तेव्हा काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला खोटं सांगून पुरावा मागितला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकला खोटं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केंद्र सरकारला फटकारलं. 'भाजपवाले सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात, पण पुरावा देत नाहीत' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

सोमवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या जम्मू टप्प्यात आली आहे. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी बोलताना सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिग्विजय सिंह म्हणाले की, 'केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक किंवा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कोणताही अहवाल आजपर्यंत संसदेसमोर ठेवला नाही. ते म्हणतात की, आम्ही इतके लोक मारले. पण पुरावा देत नाहीत. खोटं बोलून राज्य करत आहेत' असं विधान त्यांनी केलं.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'पुलवामामध्ये आमचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की जवानांना एअरलिफ्ट करावं, पण पीएम मोदींनी ते मान्य केलं नाही. इतकी मोठी चूक कशी झाली? आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. उरी दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे 10 दिवसांनंतर 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली. सरकारनं सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण पुरावा दाखवला नाही,' असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक