शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महाराष्ट्र, दिल्लीतील कंपन्या दिवाळखोरीमध्ये आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:02 IST

डिसेंबरअखेरपर्यंत २८३ कंपन्या दिवाळखाेरीत

ठळक मुद्देप्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळखाेरी मंडळाने गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पर्यंत २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेतले हाेते. त्यापैकी १८९ कंपन्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सर्वाधिक नाेंदणीकृत आणि सुरू असलेल्या कंपन्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मात्र, कंपन्या दिवाळखाेरी निघण्याच्या बाबतीत दिल्ली आघाडीवर असून महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर येताे. गेल्या वर्षी २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यात आले हाेते. त्यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या.

प्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळखाेरी मंडळाने गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पर्यंत २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेतले हाेते. त्यापैकी १८९ कंपन्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या. त्याखालाेखाल महाराष्ट्रातील ३७ आणि गुजरातमधील ३६ कंपन्यांचा समावेश हाेता. ओडिशातील एकही कंपनी दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत नव्हती. १३८ कंपन्यांचे प्रकरण अपील किंवा पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर साेडविण्यात आले. त्यातही ३८ कंपन्या दिल्लीच्या तर २० कंपन्या महाराष्ट्राच्या हाेत्या.

७६ प्रकरणांचा निपटाराnया कंपन्यांपैकी ७६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातही १९ कंपन्या दिल्लीतील तर महाराष्ट्रातील १६ कंपन्या हाेत्या. nसरकारने दिवाळखाेरी कायद्यांतर्गत एनपीएची मर्यादा एक काेटी रुपयांपर्यंत वाढविली. अन्यथा एकूण कंपन्यांचा आकडा अनेक पटींनी वाढल असता. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली