शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 06:22 IST

काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

आदेश रावल

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

निवडणूक आयोग आता या सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेस पक्षाला लेखी पाठवणार आहे. परंतु निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाची आकडेवारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

आयोगासमोर म्हणणे मांडल्यानंतर सिंघवी यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही आमचे मत तपशीलवार मांडले आहे. गंभीर मुद्द्यांवर डेटा प्रसिद्ध करायला हवा होता. लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मागितली आहे. जेणेकरून नावे का व कशी काढली गेली हे कळू शकेल.

काँग्रेसचे सवाल

 काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला विचारले की, मतदार यादीत मोठी घसरण झाली आहे. विधानसभेच्या दृष्टीने ही आकडेवारी द्या आणि याचे कारण काय आहे? गेल्या पाच महिन्यांत ४७ लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, असा सवालही काँग्रेसने केला. पाच वाजल्यानंतर सात टक्के अधिक मतदान कसे होऊ शकते? असा सवालही शिष्टमंडळाने केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग