शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रदूषणामुळे आकलनशक्तीची समस्या; संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 09:57 IST

इंग्लंडमधील संशोधकांच्या अभ्यासातील निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतातील खराब हवामानामुळे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आकलनशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, याच वयात मेंदूची वाढ होत असते, असे मत एका अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे. 

अनुभूती ही विचार, अनुभव आणि इंद्रियांद्वारे ज्ञान आणि समज प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या दीर्घकालीन मेंदूच्या विकासावरील नकारात्मक परिणाम हा जीवनावर परिणाम घडवू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर जॉन स्पेन्सर यांनी सांगितले की, वायू प्रदूषणाचा संबंध भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित आहे. त्याचा कुटुंबावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हवेतील अतिशय लहान कण ही एक मोठी चिंता आहे. कारण, ते श्वसनमार्गातून मेंदूमध्ये जाऊ शकतात. घरातील हवेच्या गुणवत्तेचा लहान मुलांच्या आकलनशक्तीवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी आम्ही ग्रामीण भारतातील कुटुंबांसोबत काम केले.

उत्तर प्रदेशात केला अभ्यास या संशोधक टीमने लखनौ येथील कम्युनिटी एम्पॉवरमेंट लॅबसोबत काम केले. उत्तर प्रदेशातील ग्रामीण समुदायात शिवगढ येथे विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांसोबत काम केले. ई- लाइफ या नियतकालिकात याबाबतचा लेख प्रकाशित झाला आहे. यात २०१७ ते २०१९ या काळात २१५ मुलांचा अभ्यास करण्यात आला. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गोवऱ्या वापरतात तिथे प्रदूषण अधिक असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणResearchसंशोधन