शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शहरांमध्ये धावणार आता सीएनजी बस, सीएनजी पंप्सची संख्या वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 05:13 IST

दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे. आज देशात फक्त १५०० सीएनजी पंप्स आहेत.या मोहिमेला वेग देण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान येत्या फेब्रुवारीपासून दिल्लीहून चंडीगड, आग्रा, जयपूर, हरिद्वारदरम्यान सीएनजीवर बस चालवण्याची घोषणा करताना म्हणाले की, बस वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेग मिळेल. अनेक वेळा पायाभूत सोयीसुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे दिसते. त्यांनी सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या पेट्रोलियम मंत्रालयाचा विभाग आयजीएल आणि गेलला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, २००४ मध्ये फक्त ४.५ लाख लोकांकडे पीएनजी पुरवठा होता. आज या सरकारच्या साडेचार वर्षांत ही संख्या एक दशलक्ष झाली आहे.दिल्लीहून वेगवेगळ्या शहरांत सीएनजी बससेवा सुरू करण्यानंतर पुढच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांत आणि मुंबई-गोवादरम्यान पूर्णपणे सीएनजीवर चालणाºया बस धावतील.आंतरराज्य बससेवेला प्राधान्यदेशात सीएनजी कॉरिडोर किंवा ग्रीन कॉरिडोर बनवले जात आहेत. हे कॉरिडोर दोन ते तीन राज्यांदरम्यान असतील. त्यावर सीएनजीवरील आंतरराज्य बससेवासुरू होऊ शकतील. या कॉरिडोरवर सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल.सीएनजी फक्त पर्यावरणासाठीच पूरक आहे असे नाही, तर सामान्य माणसाचा खर्चही वाचणार आहे. ते म्हणाले, देशातील ४०० शहरांत येत्या काळात पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस घरोघर दिला जाईल. यासाठी सरकारने ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :Indiaभारत