शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'केंद्रात अडाणी लोकांची जमात बसलीय...", अर्थसंकल्प रोखल्याच्या मुद्द्यावरुन CM केजरीवाल संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:58 IST

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

नवी दिल्ली-

दिल्लीचा अर्थसंकल्प सादर करण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "आज दिल्लीच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होऊ शकला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा त्यांनी याचा विचारही केला नसेल की केंद्र सरकार अशाप्रकारे राज्य सरकारला रोखू शकेल. देशाच्या संविधानावरच हल्ला केला जात आहे", असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. 

नियामानुसार राज्यपाल फक्त शिक्कामोर्तब करण्याचं काम करत असतात ते काही आक्षेप किंवा स्वत:चं निरीक्षण देऊ शकत नाहीत. राज्यपाल जर अशाप्रकारे फाइलवर शेरा देत असतील तर ते संविधानाच्या विरोधात आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

अहंकारानं केंद्र सरकारनं बजेट रोखलंकेजरीवाल म्हणाले की, अर्थसंकल्प रोखणं यात फक्त केंद्र सरकार आणि राज्यपालांचा अहंकार होता. याशिवाय दुसरं कोणतंच कारण यामागे नव्हतं. आम्ही त्याच्यासमोर झुकावं एवढंच त्याचं म्हणणं आहे. पण आम्ही जनतेच्या भल्यासाठी तुमच्यासमोर झुकण्यासही तयार आहोत, असं केजरीवाल म्हणाले. 

केंद्रात अडाणी लोकांची जमातकेजरीवाल यांनी संतापाच्या भरात केंद्रातील नेत्यांचा अडाणी असा उल्लेख केला. "तुम्ही जरा शिकलेल्या लोकांना तिथं बसवा. ज्यांच्यात बजेटचा अर्थ समजून घेण्याची क्षमता असेल. भाजपाकडे अडाणी लोकांचा साठा आहे. यांच्याकडे अडाणी लोकांची एक जमात आहे ज्यांना व्यवस्थित बजेट वाचता देखील येत नाही", असं केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी