शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

"भारत जोडो" यात्रा, "इंडिया जोडो" का नाही? हिमंता यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 19:23 IST

G-20 च्या निमंत्रणासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे.

भारत आणि इंडिया या नावांवरून सध्या देशात जबरदस्त वाद सुरू झाला आहे. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही उडी घेत राहुल गांधींना थेट प्रश्न विचारला आहे. G-20 च्या निमंत्रणासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. या पत्रात 'भारताचे राष्ट्रपती' असे म्हणण्यात आले आहे.

हिमंता म्हणाले, विरोधी पक्ष आधीच हिंदुत्व नष्ट करण्याचा कट आखत आहे आणि आता ते भारतासंदर्भातही असेच बोलत आहेत. विरोधकांनी सर्वप्रथम राहुल गांधींना विचारावे की, त्यांनी भारत जोडो यात्रेऐवजी इंडिया जोडो यात्रा का नाही काढली?आम्ही भारत म्हणतो. हे लोक आक्षेप घेतात आणि जेव्हा त्यांचे युवराज भारत म्हणतात, तर त्यांना काहीच अडचण होत नाही?

एक्सवरूनही केला हल्लाबोल - तत्पूर्वी एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करताना हिमंता म्हणाले, होते, असे वाटते की, काँग्रेसला भारताबद्दल तीव्र नापसंती आहे. 'भारता'ला बदनाम करण्याच्या उद्देशानेच विरोधी आघाडीने जाणीवपूर्वक 'इंडिया' नाव निवडले. रिपब्लिक ऑफ भारत-आनंद आणि अभिमान आहे की, आपली सभ्यता अमृत काळाकडे मजबुतीने वाटचाल करत आहे.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस