शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

"भारत जोडो" यात्रा, "इंडिया जोडो" का नाही? हिमंता यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 19:23 IST

G-20 च्या निमंत्रणासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे.

भारत आणि इंडिया या नावांवरून सध्या देशात जबरदस्त वाद सुरू झाला आहे. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही उडी घेत राहुल गांधींना थेट प्रश्न विचारला आहे. G-20 च्या निमंत्रणासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. या पत्रात 'भारताचे राष्ट्रपती' असे म्हणण्यात आले आहे.

हिमंता म्हणाले, विरोधी पक्ष आधीच हिंदुत्व नष्ट करण्याचा कट आखत आहे आणि आता ते भारतासंदर्भातही असेच बोलत आहेत. विरोधकांनी सर्वप्रथम राहुल गांधींना विचारावे की, त्यांनी भारत जोडो यात्रेऐवजी इंडिया जोडो यात्रा का नाही काढली?आम्ही भारत म्हणतो. हे लोक आक्षेप घेतात आणि जेव्हा त्यांचे युवराज भारत म्हणतात, तर त्यांना काहीच अडचण होत नाही?

एक्सवरूनही केला हल्लाबोल - तत्पूर्वी एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करताना हिमंता म्हणाले, होते, असे वाटते की, काँग्रेसला भारताबद्दल तीव्र नापसंती आहे. 'भारता'ला बदनाम करण्याच्या उद्देशानेच विरोधी आघाडीने जाणीवपूर्वक 'इंडिया' नाव निवडले. रिपब्लिक ऑफ भारत-आनंद आणि अभिमान आहे की, आपली सभ्यता अमृत काळाकडे मजबुतीने वाटचाल करत आहे.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस