शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

आम आदमी पक्षाची विचारधारा कोणती? अरविंद केजरीवालांनी अखेर स्पष्टच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:06 IST

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली-

आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कट्टर देशभक्ती, प्रमाणिकपणा आणि मानवता हे आम आदमी पक्षाच्या विचारधारेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत, असं केजरीवाल म्हणाले. रोजगाराचा प्रश्न स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. रोजगाराची चर्चा निवडणुकीपूर्वीच व्हायची आणि निवडणुकीनंतर लोक विसरायचे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा अर्थसंकल्प रोजगारावर करण्यात आला आहे. हा माफक अर्थसंकल्प नसून ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

"कोणत्याही राजकीय पक्षानं निवडणुकीपूर्वी ५ वर्षांत २० लाख नोकऱ्या देण्याचं धाडस केलं नाही. शाळा, विजेप्रमाणेच आता इतर पक्षांनाही रोजगारावर चर्चा करावी लागणार आहे. जेव्हा सिग्नलजवळ वाहनं थांबतात तेव्हा मुलं भीक मागताना दिसतात. लहान मुलं रस्त्याच्या कडेला साहसी खेळ करताना दिसतात. त्यांना प्रशिक्षण मिळाल्यास ते ऑलिम्पिक पदक मिळवून देऊ शकतात. अशा मुलांसाठी आम्ही बोर्डिंग स्कूल बनवू", असं केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आयकर विभागातील नोकरी सोडून झोपडपट्टीत राहायला लागलो तेव्हा तेथील परिस्थिती जाणून घेतली. जीटीबी हॉस्पिटलची अवस्था बिकट होती. औषधं उपलब्ध नव्हती. आज दिल्लीत गरीब असो की श्रीमंत, तुम्ही सरकारी रुग्णालयात मोफत चाचण्या आणि उपचार घेऊ शकता. आता गरीब व्यक्तीला उपचारासाठी स्वत:ला विकण्याची गरज भासत नाही" 

"रेशन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांना घरोघरी वितरण प्रणाली लागू करता आली नाही. केंद्र सरकारनं मला ही योजना लागू करू दिली नाही. या देशात आजवर जी काही सरकारं स्थापन झाली ती सर्व कामं बंद पाडण्यासाठी केली गेली आहेत. जनतेची कामं थांबवणं हे या सरकारचं काम झाले आहे. जनतेसाठी काम करणारं 'आप' हे पहिले सरकार आहे", असा दावा केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा