शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गिर्यारोहकांनी शोधले 50 वर्षांपूर्वी विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 12:16 IST

50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत.

उत्तरकाशी - 50 वर्षांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह गिर्यारोहकांनी शोधून काढले आहेत. 1968 साली हिमाचल प्रदेशमधील लाहोल येथील पर्वतरांगांमध्ये भारतीय हवाई दलाचे एएन-12 हे विमान अपघातग्रस्त झाले होते. चंदीगड येथून लेह येथे जात असलेल्या या विमानातून सुमारे 102 जण प्रवास करत होते. दरम्यान, या परिसरात गिर्यारोहण करण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांनी या अपघातग्रस्त विमानाचे काही अवशेष आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे मृतदेह शोधून काढले. 

 गिर्यारोहकांचे एक पथक 1 जुलै रोजी चंद्रभागा-13 या शिखरावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी गेले होते. या अभियानादरम्यान ढाका ग्लेशियरच्या बेस कॅम्पजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे  सहा हजार 200 मीटर उंचीवर  हे अवशेष सापडले. आम्हाला सुरुवातीला अपघातग्रस्त विमानाचे काही तुकडे सापडले. त्यानंतर अधिक शोध घेतला असता काही मीटर अंतरावर एका जवानाचा मृतदेह सापडला, अशी माहिती या पथकाचे प्रमुख राजीव रावत यांनी सांगितले.  "आमच्या पथकाने येथे आढळलेले विमानाचे तुकडे आणि मृतदेहांची छायाचित्रे घेऊन त्याची माहिती 16 जुलै रोजी लष्कराच्या  हाय ऑल्डिट्युट वॉर स्कूलला दिली. त्यानंतर या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे." असेही रावत यांनी पुढे सांगितले. एएन-12 या विमानाला 7 फेब्रुवारी 1968 रोजी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. चंदीगडहून लेह येथे निघालेले हे विमान प्रतिकूल हवामानामुळे वैमानिकाने लेहजवळून माघारी फिरवले होते. मात्र 98 प्रवासी आणि 4 चालक दलाचे सदस्य असलेले है विमान 7 फेब्रुवारी 1968 पासून बेपत्ता झाले होते.  

टॅग्स :airplaneविमानairforceहवाईदलHimachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात