शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

ख्रिस्ती मिशनरींचा धर्मप्रसार बेकायदेशीर नाही, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:51 IST

Supreme Court: तामिळना़डू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत ख्रिस्ती मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तामिळना़डू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत ख्रिस्ती मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बळजबरीने धर्मांतरण केल्याची कुठलीही घटना घडलेली नाही. राज्य सरकारने कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात सांगितले की, ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मप्रसारामध्ये काहीही बेकायदेशीर नाही आहे. जोपर्यंत ते असे करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत नाहीत. तसेच लोक ज्या धर्मांचं पालक करू इच्छितात, तो निवडण्याचा त्यांना अधिकार आहे. 

तामिळनाडू सरकारने अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेला प्रत्युत्तर देताना सांगितले की, धर्मांतरविरोधी कायद्याचा अल्पसंख्याकांविरोधात चुकीचा वापर होण्याची भीती आहे. गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूमध्ये बळजबरीने धर्मांतरणाची कुठलीही घटना घडलेली नाही, असेही तामिळनाडू सरकारने सांगितले.

तामिळनाडू सरकारने याचिकाकर्त्याने कथितपणे बळजबरीने धर्मांतरण केल्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी आणि विधी आयोगाला धर्मांतरणविरोधी कायद्याचा ड्राफ्ट बनवण्याच्या याचिकेला विरोध केला आहे. उपाध्याय यांनी दाखल केलेली याचिका ही ख्रिश्चन धर्माविरोधात एका धर्मविशेषच्या विचारधारेविरोधात असल्याचा दावा तामिळनाडू सरकारने केला आहे. कलम २५ चा हवाला देत तामिळनाडू सरकारने सांगितले की, भारताची घटना ही प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार देतो.

राज्य सरकारने आपल्या शपथपत्रात सांगितले की, भारताच्या घटनेतील कलम २५ हे प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रचाराच्या अधिकाराची हमी देते. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनरींच्या कामांना कायद्यांविरोधात पाहता येत नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTamilnaduतामिळनाडू