शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 2:46 PM

चीनच्या कुरापतींमुळे देशासमोर नवं संकट; बत्ती गुल होण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्येवीज संकट निर्माण झालं आहे. आता भारतातही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचशा वीज प्रकल्पांमधील उत्पादन बंद झालं आहे. तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या एका कृत्यामुळे भारत अडचणीत आला आहे.

भारत ऑस्ट्रेलियाहून कोळशाची आयात करतो. सध्या चीनच्या बंदरांवर भारताकडे येणारा २० लाख टनांहून अधिक कोळसा अनेक महिन्यांपासून पडून आहे. ऑस्ट्रेलियाहून कोळसा खरेदी केलेल्या व्यक्तींनी याबद्दलची माहिती दिली. चीनच्या बंदरांवर कोळसा पडून असल्यानं भारतामध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं.

ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला भारताला १२ ते १५ डॉलर प्रतिटन दरानं कोळसा विकतो. हा जगातील सर्वात स्वस्त कोळसा असून त्याचा दर्जादेखील चांगला आहे. भारतात सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या देशात कोळशाचं उत्पादन कमी असल्यानं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवतात. भारताला ऑस्ट्रेलियाकडून सवलतीच्या दरात कोळसा मिळतो.

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्याशिवाय भारत आणि चीनचे संबंधदेखील फारसे चांगले नाहीत. लडाखजवळच्या सीमावर्ती भागांत चीननं सैनिकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन स्वत: वीज संकटाचा सामना करत आहे. हिवाळा सुरू असल्यानं या संकटाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यानंतरही चीननं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवण्यात रस दाखवलेला नाही. भारतीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियाहून २० लाख टन औष्णिक कोळसा चीनच्या बंदरांमध्ये पडून आहे.

टॅग्स :electricityवीजchinaचीन