शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:57 IST

"भारतीय नौदलाने आयएनएस करंज नावाची आपली पाणबुडी श्रीलंकेच्या एका मुख्य बंदरांत पाठवली आहे."

भारत आणि चीन यांच्यातील तणाव कुणापासूनही लपलेला नाही. गेल्या काही वर्षांत चीननेभारताच्या शेजारील देशांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे. श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्ये तो हळूहळू घुसखोरी करताना दिसत आहे. यामुळे भारताच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय त्याला श्रीलंकेत आला आहे. जेथे भारतीय नौदलाची पानबुडी पोहोचली आहे. 

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नौदलाने आयएनएस करंज नावाची आपली पाणबुडी श्रीलंकेच्या एका मुख्य बंदरांत पाठवली आहे. यामाध्यमाने चीनबरोबरच मालदीवलाही कडक संदेश देण्यात आला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नेव्हीचे हेरगिरी करणारे जहाज 'जियांग यांग हाँग 3' मालदीवच्या दिशेने सरकत असतानाच आयएनएस करंज शनिवारी (3 फेब्रुवारी) श्रीलंकेत पोहोचले.

श्रीलंकन नौदलाला देण्यात आली माहिती -भारतीय नौदलाची डिझेल-इलेक्ट्रिक पणबुडी आयएनएस करंज जेव्हा कोलंबो बंदरावर पोहोचली, तेव्हा श्रीलंकेच्या नौदलाने तिचे औपचारिक स्वागत केले. कोलंबोमध्ये नवी दिल्लीचे राजदूत संतोष झा यांनी पणबुडीचा दौरा केला आणि कमांडिंग ऑफिसर, कमांडर अरुणाभ आणि त्यांच्या क्रू मेंबर्ससह चर्चा केली. यावेळी श्रीलंकन नौदलाच्या जवळपास 100 नॉमिनेटेड कर्मचाऱ्यांना पाणबुडीसंदर्भात माहिती दिली. श्रीलंकेच्या राजधानीतील भारतीय उच्चायुक्तांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाणबुडी सोमवारी कोलंबो बंदरातून रवाना होईल.

असा होता भारताचा उद्देश -श्रीलंकेने रविवारी (४ फेब्रुवारी) आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. याच प्रसंगी नौदलाने आपली पाणबुडी श्रीलंकेत पाठवली. पाणबुडी पाठविण्या मागील भारताचा उद्देश हिंदी महासागरात सुरक्षा प्रदान करण्याप्रति आपली वचनबद्धता दर्शवने होता. यातून, ड्रॅगनने हिंदी महासागरात आपल्या कारवाया वाढवल्यास भारत प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. मालदीवची राजधानी माले येथे चिनी नौदलाचे 'हेरगिरी करणारे जहाज' जियांग यांग हाँग 3 दाखल होत असतानाच, भारतीय पाणबुडी श्रीलंकेत पोहोचली. 

टॅग्स :Indiaभारतindian navyभारतीय नौदलchinaचीनSri Lankaश्रीलंका