शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

भारतीय भूमीवर चीनचे काेणतेही गाव नाही; घुसखाेरीची माहिती खाेटी, किरेन रिजीजू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:44 IST

चीनने भारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या.

नवी दिल्ली : चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखाेरी करून गाव वसविल्याची माहिती पूर्णपणे काेटी असल्याचा दावा केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे. अशा प्रकारची खाेटी माहिती पसरविणे गंभीर गुन्हा असल्याचेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

रिजीजू म्हणाले की, चीननेभारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. हे चुकीचे असून दिशाभूल करणारे वृत्त दिल्याने लष्कराचे खच्चीकरण हाेते. रिजीजू यांनी यासंदर्भातील बातम्यांवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, या परिसरातील वादग्रस्त भागात १९५९ नंतरच्या परिस्थितीत काेणताही बदल झालेला नाही. 

‘तो’ दावा केंद्राने फेटाळला

अमेरिकेच्या पेंटागाॅनने एका अहवालात चीनने वसविलेल्या गावाचा उल्लेख करण्यात आला हाेता. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास १०० घरांचे गाव चीनने २०२०मध्ये वसविल्याचे पेंटागाॅनने म्हटले हाेते. मात्र, केंद्र सरकारने हा दावा फेटाळला आहे. संबंधित बांधकाम चीनच्या हद्दीत झाल्याचे सरकारने म्हटले हाेते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत