शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

भारतीय भूमीवर चीनचे काेणतेही गाव नाही; घुसखाेरीची माहिती खाेटी, किरेन रिजीजू यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:44 IST

चीनने भारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या.

नवी दिल्ली : चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखाेरी करून गाव वसविल्याची माहिती पूर्णपणे काेटी असल्याचा दावा केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांनी केला आहे. अशा प्रकारची खाेटी माहिती पसरविणे गंभीर गुन्हा असल्याचेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

रिजीजू म्हणाले की, चीननेभारतीय हद्दीत घूसखाेरी करून गाव वसविल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. हे चुकीचे असून दिशाभूल करणारे वृत्त दिल्याने लष्कराचे खच्चीकरण हाेते. रिजीजू यांनी यासंदर्भातील बातम्यांवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, या परिसरातील वादग्रस्त भागात १९५९ नंतरच्या परिस्थितीत काेणताही बदल झालेला नाही. 

‘तो’ दावा केंद्राने फेटाळला

अमेरिकेच्या पेंटागाॅनने एका अहवालात चीनने वसविलेल्या गावाचा उल्लेख करण्यात आला हाेता. अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास १०० घरांचे गाव चीनने २०२०मध्ये वसविल्याचे पेंटागाॅनने म्हटले हाेते. मात्र, केंद्र सरकारने हा दावा फेटाळला आहे. संबंधित बांधकाम चीनच्या हद्दीत झाल्याचे सरकारने म्हटले हाेते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत