शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

सुट्यांमध्येही मुलांना माध्यान्य भोजन?, मनुष्यबळ विकास मंत्रालयाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:23 IST

नवी दिल्ली : शाळांना सुट्या असतानाही विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजन देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का हे शोधले जात आहे.

नवी दिल्ली : शाळांना सुट्या असतानाही विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजन देण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का हे शोधले जात आहे.शाळांच्या सुट्यांमध्येही आम्ही गरिबातील गरीब विद्यार्थ्याला माध्यान्य भोजन देण्यासाठी काही पुढाकार घेण्यावर विचार करू शकतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या विशेष सचिव रिना राय यांनी सांगितले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ च्या अंमलबजावणी परिषदेत रिना राय येथे बोलत होत्या. झारखंडमध्ये एका मुलीचा (११) उपासमारीमुळे नुकताच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माध्यान्य भोजन या मुलीला नाकारण्यात आलेले नव्हते. शाळांना सुट्या असल्यामुळे तिला ते मिळू शकले नाही व त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे अधिकाºयाने सांगितले.