शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मुलांना भूकवाढीची औषधे देणे टाळावे बालवाडीत भाजी-फळे महोत्सव: तज्ज्ञांचे आवाहन

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

अहमदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.

अहमदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.
पाईपलाईन रोडवरील अक्षरनंदन बालवाडीत शनिवारी फळे आणि भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मुलांनी भाज्या आणि फळांची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना डॉ. नितीन सायंबर, मनिषा जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सायंबर म्हणाले, बाळाची वाढ ही आई गरोदर असताना शेवटच्या चार महिन्यांपासून सुरू होते. बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी लोह, आयोडिन, बायोटीन, व्हीटॅमीन, कॅल्शिअम, प्रथिने, आयर्न यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात एक तास बसवावे. मुलांना भूक लागत नाही याचे कारण रक्ताची कमतरता, अशक्तपणा हेच असते. मुलांच्या वाढीसाठी पुरणपोळी अधिक प्रमाणात खाण्यास द्यावी. यावेळी मुलांनी भाज्या व फळांवरील गीते सादर केली. यावेळी मुलांनी विविध फळे आणि भाज्यांची आरोग्याशी सांगड घालून घोषवाक्ये तयार केली.
---------
फोटो- ०६ आनंद