शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना भूकवाढीची औषधे देणे टाळावे बालवाडीत भाजी-फळे महोत्सव: तज्ज्ञांचे आवाहन

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST

अहमदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.

अहमदनगर : मुलांना भूकवाढीची औषधे देऊ नयेत, रक्ताची वाढ झाली तरच भूक वाढते. मुलांच्या चरबी वाढीसाठी साजुक तूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉ. नितीन सायंबर यांनी सांगितले.
पाईपलाईन रोडवरील अक्षरनंदन बालवाडीत शनिवारी फळे आणि भाजीपाला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मुलांनी भाज्या आणि फळांची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना डॉ. नितीन सायंबर, मनिषा जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सायंबर म्हणाले, बाळाची वाढ ही आई गरोदर असताना शेवटच्या चार महिन्यांपासून सुरू होते. बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी लोह, आयोडिन, बायोटीन, व्हीटॅमीन, कॅल्शिअम, प्रथिने, आयर्न यांची आवश्यकता असते. त्यासाठी मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात एक तास बसवावे. मुलांना भूक लागत नाही याचे कारण रक्ताची कमतरता, अशक्तपणा हेच असते. मुलांच्या वाढीसाठी पुरणपोळी अधिक प्रमाणात खाण्यास द्यावी. यावेळी मुलांनी भाज्या व फळांवरील गीते सादर केली. यावेळी मुलांनी विविध फळे आणि भाज्यांची आरोग्याशी सांगड घालून घोषवाक्ये तयार केली.
---------
फोटो- ०६ आनंद