शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

लग्न न करता झालेल्या मुलांचाही पालकांच्या संपत्तीवर हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:14 IST

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

नवी दिल्ली : मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहातून जन्मलेली मुले कायद्याच्या दृष्टीने वैध आहेत, तसेच हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत ते पालकांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, मान्यताप्राप्त नसलेल्या विवाहात पुरुष आणि स्त्री यांना पती- पत्नीचा दर्जा मिळत नाही. मान्यता नसलेले विवाह रद्द करण्यासाठी आदेशाची गरज नाही, तर कोणत्याही एका बाजूच्या विनंतीवरून रद्द केला जाऊ शकतो, त्याला अमान्य करण्यायोग्य विवाह, असे संबोधले जाते.

विवाह न करता जन्मलेल्या मुलांना हिंदू कायद्यानुसार त्यांच्या पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा अधिकार आहे का, या २०११ च्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. 

मुलींनाही समान अधिकारसरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका निकालात म्हटले आहे की, आम्ही असा निष्कर्ष काढला आहे की, मान्यता नसलेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांना घटनात्मक वैधता दिली जाऊ शकते, तसेच हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ (२)च्या संदर्भात अमान्य करण्यायोग्य विवाह रद्द करण्यापूर्वी जन्मलेले मूल कायदेशीर आहे. त्याचप्रमाणे मुलींनाही समान अधिकार देण्यात आले आहेत.

कोर्ट म्हणाले... सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने २०११ च्या या प्रकरणात स्पष्ट केले की, भलेही ही संपत्ती स्वअर्जित असो वा वडिलोपार्जित अशा संपत्तीवर या मुलांना अधिकार आहे. दोन न्यायाधीशांच्या पीठाने ३१ मार्च २०११ रोजी हे प्रकरण एका मोठ्या खंडपीठाकडे पाठविले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय