शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:54 IST

महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना त्यांनी राजीनामा सोपविला.महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर यांची सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा २०१८ मध्ये संपल्यानंतर त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. ती मुदत २९ जून २०२१ पर्यंत होती. मात्र, राज्यातील राजकीय चित्र बदलल्याने त्यांनी राजीनामा दिला.हे राजकीय पद नसले तरीही राजीनामा देणे माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती मी पार पाडली, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यापुढे सर्वोच्च न्यायालयात खासगी वकिली सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालये, तसेच लवादात महाराष्ट्राचा मुख्य सरकारी वकील म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली, याबाबत मी आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार