शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 04:54 IST

महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना त्यांनी राजीनामा सोपविला.महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये अ‍ॅड. निशांत कातनेश्वरकर यांची सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा २०१८ मध्ये संपल्यानंतर त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. ती मुदत २९ जून २०२१ पर्यंत होती. मात्र, राज्यातील राजकीय चित्र बदलल्याने त्यांनी राजीनामा दिला.हे राजकीय पद नसले तरीही राजीनामा देणे माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती मी पार पाडली, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यापुढे सर्वोच्च न्यायालयात खासगी वकिली सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालये, तसेच लवादात महाराष्ट्राचा मुख्य सरकारी वकील म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली, याबाबत मी आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार