शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मुख्यमंत्री नितीश कुमार 'आरएसएस'समोर हतबल; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:02 IST

नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नितीश कुमार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर हतबल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेजस्वी यांनी सोशल मीडियावरून नितीश कुमार यांच्यावर निशाना साधला. 

तेजस्वी यादव यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघ आणि भाजपसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण केले आहे. नागरिकता संशोधन कायदा, एनपीआर आणि एनआरसीवरून देखील नितीश कुमार यांनी मौन धारण केल्याचा दावा तेजस्वी यांनी केला आहे. 

नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, कधीपर्यंत बिहारची ओळख एक अविकसीत आणि मागास राज्य म्हणून राहणार ? आता केंद्रात आणि राज्यात एकाच एनडीएचे सरकार आहे. 15 वर्षे सत्तेत राहुनही बिहार पुढं कसं जाणार याविषयी हे काहीच का बोलत नाही, असा सवालही तेजस्वी यांनी उपस्थित केला आहे.