शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याची निवड सीता स्वयंवराप्रमाणेच, काँग्रेस नेत्याने केले अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:53 IST

सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल.

नवी दिल्ली - सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल, असे अजब वक्तव्य राज्यातील विद्यमान विरोधी पक्षनेते टी. एस. सिंह देव यांनी केले आहे.ते म्हणाले की, २००३च्या निवडणुकांत रमणसिंग यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले नव्हते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यातआले नव्हते. निवडणुकानंतर भाजपनेही स्वयंवर आयोजितकरुनच मुख्यमंत्रीपदासाठी एका नेत्याची निवड केली. जे त्याराज्यात झाले ते छत्तीसगढमध्येही होईल.गेल्या पंधरा वर्षापासून छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्तेपासून वंचित आहे. प्रभू रामचंद्राने भोगलेल्या १४ वर्षे वनवासासारखाच हा कालावधी आहे असे सांगून टी. एस. सिंह देव म्हणाले की, हा वनवास संपवून प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणेपुन्हा आपल्या राज्यात परतले त्याचप्रमाणे काँग्रेसही १४ वर्षांचा वनवास संपवून यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून छत्तीसगढमध्ये पुन्हा सत्तास्थानीयेणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस