शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

देशासाठी उत्तर प्रदेशचे भाग्य बदला

By admin | Updated: January 3, 2017 04:14 IST

देशाचे भाग्य बदलायचे असेल तर सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे भाग्य बदलावे लागेल. राज्यात त्यासाठी विकास कार्यक्रमांचा वेग वाढवावा लागेल.

नवी दिल्ली : ‘देशाचे भाग्य बदलायचे असेल तर सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे भाग्य बदलावे लागेल. राज्यात त्यासाठी विकास कार्यक्रमांचा वेग वाढवावा लागेल. उत्तर प्रदेशात राजकीय विरोधातून केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना अडवल्या जातात’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लखनौमध्ये सोमवारी मोदी यांची विराट सभा झाली. या सभेने उत्तर प्रदेशात भाजपच्या परिवर्तन यात्रा मालिकेचा समारोपही झाला. मोदी यांनी योजना अडविल्या जातात याचा उल्लेख करताना (इंदिरा गांधींच्या मैं कहती हूं गरीबी हटाओ और वो कहते है इंदिरा हटाओ) या गाजलेल्या वाक्याची आठवण करून देणारे वाक्य ऐकवले. ते म्हणाले, एकीकडे समाजवादी आणि बसप हे दोन परस्पर विरोधी पक्ष हातात हात घालून मला विरोध करीत आहेत. ते मोदी हटाओच्या घोषणा देत आहेत तर मी देशातून काळे पैसे हटवण्यासाठी शुद्धीयज्ञ आरंभला आहे.’’ उत्तरप्रदेशात गुंडगिरीची व्यापकता वाढली आहे. राज्यात सुशासन पर्व सुरू करायचे असेल तर भाजपच्या हाती सत्ता सोपवा, असे आवाहन मोदींनी केले.