शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Jammu Kashmir : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "कायदेशीररित्या कलम ३७०, ३५ए हटवलं नाही, वेळ येईल तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:47 IST

PDP च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. 

ठळक मुद्देPDP च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. 

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरच्या मादी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी राजौरी येथे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. कलम ३७० आणि ३५ए हे कायदेशीररित्या हटवण्यात आलं नसून ते अवैधरित्या हटवण्यात आल्याचं मुफ्ती म्हणाल्या. 

"कलम ३७० आणि ३५ए हे अवैधरित्या हटवण्यात आलं आहे. डाकू जी गोष्ट चोरून नेतात, ती त्याची नसते, त्याला परत आणायचं असतं. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही," असं मुफ्ती म्हणाल्या. "आपण निराश व्हायला नको. परंतु एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्यासाठी भाग पाडलं जाईल आणि सराकरदेखील आपला निर्णय चुकीचा होता, जम्मू काश्मीरला अजून काय हवं आहे हे विचारेल असा विश्वास आहे," असं मुफ्ती म्हणाल्या. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरचं दोन भागांत म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केले होते. यापूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना अनेक महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखIndiaभारतGovernmentसरकार