शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देशात पहिल्यांदाच मोबाइल अ‍ॅपमधून होणार जनगणना, नेमकं काय करावं लागणार? सरकारनं सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:45 IST

देशात पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती लेखी स्वरुपात केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे.

देशात पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात जनगणना करण्यात येणार असल्याची माहिती लेखी स्वरुपात केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे. यात एका मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांचा डेटा जमा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. भारत सध्या जगातील एक असा देश आहे की ज्याची लोकसंख्या वेगानं वाढत आहे. सध्या देशाची लोकसंख्या १३० कोटींहून अधिक आहे. (Centre informs the parliament first time in country the forthcoming census to go digital)

मोबाइल क्रमांक गरजेचाकेंद्र सरकारकडून गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याकडून लेखी स्वरुपात संसदेत माहिती देण्यात आली. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जनगणना आणि नागरिकांची माहिती जमा केली जाईल अशी माहिती नित्यानंद राय यांनी दिली. यासोबतच जनगणना पोर्टलच्या सहाय्यानं विविध आकडेवारींवर नजर ठेवण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोर्टलवर मोबाइल नंबरची गरज असणार आहे आणि नागरिकांसंबंधिची इतर माहितीची देखील आवश्यकता भासणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनगणनेसंबंधिची कामं पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचंही सरकारनं यावेळी नमूद केलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन