शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

फेरपरीक्षेचं संकट टळलं; महाराष्ट्रानंतर आता दिल्ली, हरियाणात दहावीची फेरपरीक्षा होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 12:24 PM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी दिलासा दिला आहे. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेणार नाही, असा निर्णय सीबीएसई घेतला आहे. सीबीएसईच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती फक्त दिल्ली व हरियाणा या दोनच राज्यांमध्ये घेतली जाईल, असं समोर आलं होतं. त्यामुळे  बोर्डाच्या या निर्णयाचा फायदा दिल्ली एनसीआर आणि हरियाणाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. याच दोन ठिकाणांहून पेपर फुटल्याची चर्चा आहे. पेपरफुटीचा गणिताच्या परीक्षेवर फारसा परिणामा झाला नसल्याचं चौकशीतून समोर आल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. 28 मार्च रोजी दहावी सीबीएसईचा गणिताचा पेपर झाला होता. 

 

सीबीएसईच्या दहावीचा गणिताचा पेपर तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला. या दोन्ही पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका होताच सीबीएसईने फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, 25 एप्रिल रोजी बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या या अर्थशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी तीन जणांना अटक केली. यामध्ये खासगी शाळेतील दोन शिक्षकांचा समावेश आहे.  

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरण