शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:52 IST

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. केंद्रीय कर्मचाºयांविरुद्धचे खटले फक्त ‘सीबीआय’ हाताळत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांमध्ये ३,६१७ आरोपींना न्यायालयांनी दोषी ठरवून शिक्षा दिल्या. तर ३,२०० आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले गेले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोषसिद्धीचा वार्षिक आकडेवारी अशी: वर्ष २०१४- ५०९ खटल्यांत ९९३ आरोपी दोषी. सन २०१५- ४३४ खटल्यांत ८७८ दोषी. वर्ष २०१६ मध्ये ५०३ खटल्यांत १,००५ आरोपी दोषी व यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत ७४१ आरोपी दोषी. सीबीआयने केलेल्या तपासात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.ज्यात आरोपी निर्दोष सुटतात अशा प्रकरणांच्या निकालांची छाननी करून अपिलाबाबत निर्णय घेण्याची सीबीआयची सुप्रस्थापित अशी अंतर्गत व्यवस्था आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.>जबाबदारी निश्चितीआरोपी निर्दोष सुटण्यास तपासातील त्रुटी कारणीभूत आहेत की अभियोग चालविण्यातील यादृष्टीनेही निकालपत्रांचा अभ्यास केला जातो व अ‍ॅटर्नी जनरल वा त्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने जबाबदारी निश्चित केली जाते, असेही मंत्र्यांनी सांगितले.>आरोप सिद्धकरण्यात अपयशवर्ष खटले२०१४ ७४८२०१५ ८२१२०१६ ९४४२०१७* ७५५(*नोव्हेंबर अखेरपर्यंत)

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग