शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 21:23 IST

Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यात जर एखाद्या व्यक्तीने जनगणना करणाऱ्याला आपली जात सांगितली नाही तर काय होईल, असंही विचारलं जात आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण जनगणना कशी होते आणि त्याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत, याबाबत आपण जाणून घेऊयात.

यावेळची जातनिहाय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल होणार आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचाही वापर केला जाणार आहे. तसेच जियोफेसिंगच्या माघ्यमातून जनगणना होईल. यामध्ये ओबीसींसाठी वेगळा रकाना असेल. आतापर्यंत एससी आणि एसटींसाठी असा रकाना मोकळा ठेवला जात असे. कारण आता ओबीसींच्या  उपजातींसाठीही रकाना ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. यामध्ये सुमारे ३० प्रश्न असतील. आता जे प्रश्न जनगणनेदरम्यान विचारले जातील. याच माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक स्थिती निश्चित केली जाईल.

आता जातीबाबत बोलायचं झाल्यास आतापर्यंतच्या जनगणना कायद्यानुसार जात सांगणं आवश्यक नव्हतं. केवळ एससी आणि एसटींना जातीबाबत विचारलं जात असे. मात्र आता जातनिहाय जनगणना होणार असल्याने प्रत्येकाला त्याची जात विचारलं जाईल. आतापर्यंत जात सांगणं अनिवार्य असेल की ऐच्छिक याबाबतचा कुठलाही कायदा बनलेला नाही. त्यामुळे सरकार जेव्हा जातनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना काढेल तेव्हा त्याबाबतचं स्पष्टीकरण येईल.  

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार