शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

‘कांद्याचे दर स्थिर ठेवणे शक्य नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:02 IST

कांद्याचे दर वाढल्याने घरचे बजेट बिघडले असतानाच, हे भाव स्थिर ठेवणे केंद्राच्या हातात नाही, अशी भूमिका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घेतली आहे.

नवी दिल्ली : कांद्याचे दर वाढल्याने घरचे बजेट बिघडले असतानाच, हे भाव स्थिर ठेवणे केंद्राच्या हातात नाही, अशी भूमिका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घेतली आहे.गेल्या वर्षी देशात २ लाख ६५ हजार हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले गेले होते. यंदा १ लाख ९0 हजार हेक्टरवरच कांदा घेण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत, असेसांगतानाच, आम्ही कांदा आयात करीत आहोत, असे सांगूनते म्हणाले की, असे असले तरी त्यांचे दर स्थिर राहतील, असे सांगणे शक्य नाही.कांद्याबरोबरच टोमॅटोही महागला आहे. या दोन्हींबाबत पासवान यांनी संबंधित अधिकाºयांची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात ३0 ते ४0 रुपये कांद्याचा दर असला तरी दिल्लीसह काही राज्यांत तो ७0 रुपयांवर गेला आहे. तसेच टोमॅटो महाराष्ट्रात ५0 ते ६0 रुपये आहे, तर दिल्लीत तो ८0 रुपयांवर गेला आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारIndiaभारत