शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेल्वेच्या भटारखान्यांवर कॅमेऱ्यांची नजर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:52 AM

रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना उत्तम दर्जाचे व स्वच्छता पाळून बनवलेले खाद्यपदार्थ मिळतात की नाही, हे पाहण्यास रेल्वेच्या १६ भटारखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत कमतरता आढळल्यास सीसीटीव्हीला जोडलेले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा आयआरसीटीसीच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला संदेश देईल.रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा अत्यंत वाईट असतो, असे ताशेरे कॅगने अहवालात ओढले होते. त्यानंतर रेल्वे खात्याने भटारखान्यांमध्ये प्रत्येकी आठ सीसीटीव्ही बसविले आहेत. अस्वच्छता असेल तर तसा संदेश नियंत्रण कक्षाला दिला जाईल़कक्षातील स्क्रीनवर कोणत्या भटारखान्यांमध्ये काय काम चालू आहे, हे दिसते. उंदीर, घूस किंवा झुरळ फिरताना सीसीटीव्हीने टिपले तर नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर धोक्याची निशाणी दाखविली जाते.गणवेश नसल्यास दखलशेफने खाद्यपदार्थ बनविताना डोक्यावर टोपी व गणवेश घातला नसेल तर ही बाब कंत्राटदाराला कळविली जाते. सध्या १६ मुख्य भटारखान्यांत हा प्रकल्प राबविण्यात येत असला तरी नजीकच्या काळात त्याचा विस्तार करण्यात येईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnewsबातम्या