शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:48 IST

लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआरविरोधात मुस्लिमांबरोबरच इतर समाजाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार बॅक फूटवर जाताना दिसत आहे. लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.'देश बचाव संविधान बचाव समितीतर्फे' यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सीएए , एनआरसीसाठी जी कागदपत्रे मुस्लीम नागरिकांना लागणार आहेत तीच कागदपत्रे इतर समुदायातील लोकांनाही दाखवावी लागणार आहेत असेही आंबेडकर म्हणाले.आंदोलकांनी एनआरपी, एनपीआरच्या विरोधात ह्यहमे क्या चाहते आझादी', 'गो बॅक एनआरसी' , 'देश बचालो मोका है, सीएए, एनआरसी, एनपीआर धोका है' सारख्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू येथून मोठया संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.>अनेक संघटना सहभागी : प्रसिद्ध शाहीर संभाजी भगतही आपल्या गाण्याचे सादरीकरण करून सरकारवर टीका केली. या अांदोलनात देशाच्या वेगवेगळ्या भागातून 'दिल्ली फोरम', 'आदिवासी नेटवर्क', 'गोंडवाना गोंड समाज फोरम', 'दलित राईट फोरम', 'सेव्ह नेशन सेव्ह कॉन्स्टिटयूशन' आदी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर