शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सीएए आंदोलनांमुळे सरकार बॅकफूटवर - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:48 IST

लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआरविरोधात मुस्लिमांबरोबरच इतर समाजाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील भाजप सरकार बॅक फूटवर जाताना दिसत आहे. लोकांनी एकजूटीने असेच आंदोलन सुरू ठेवले तर सरकार ही हटेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जंतरमंतरवरील सीएए विरोधात उभारण्यात आलेल्या धरणे आंदोलनावेळी केली.'देश बचाव संविधान बचाव समितीतर्फे' यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सीएए , एनआरसीसाठी जी कागदपत्रे मुस्लीम नागरिकांना लागणार आहेत तीच कागदपत्रे इतर समुदायातील लोकांनाही दाखवावी लागणार आहेत असेही आंबेडकर म्हणाले.आंदोलकांनी एनआरपी, एनपीआरच्या विरोधात ह्यहमे क्या चाहते आझादी', 'गो बॅक एनआरसी' , 'देश बचालो मोका है, सीएए, एनआरसी, एनपीआर धोका है' सारख्या घोषणा दिल्या. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू येथून मोठया संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.>अनेक संघटना सहभागी : प्रसिद्ध शाहीर संभाजी भगतही आपल्या गाण्याचे सादरीकरण करून सरकारवर टीका केली. या अांदोलनात देशाच्या वेगवेगळ्या भागातून 'दिल्ली फोरम', 'आदिवासी नेटवर्क', 'गोंडवाना गोंड समाज फोरम', 'दलित राईट फोरम', 'सेव्ह नेशन सेव्ह कॉन्स्टिटयूशन' आदी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर