शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कचर्‍याला दिला जातोय पेटवून

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

पुणे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्‍याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

पुणे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्‍याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.
पालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी ढीग वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यापरिसरात दुर्गंधी वाढली असून कचरा नागरिकांच्या घरापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे काही नागरिक वैतागून कचरा पेटवू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून अग्निशामक दलाला दररोज कचर्‍याच्या ढीगाला आग लागल्याचे कॉल येत आहेत. दिवसेंदिवस हे कॉल वाढतच चालले आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, कचरा उचलला जात नसल्याने कचर्‍याला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. संपुर्ण शहतातूनच तसे कॉल येवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात २० ते २५ कॉल आले. रात्रीही कॉल येत असतात. कचरा असाच साचून राहिल्यास आग लावण्याचे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--------------