शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, वादळ-पावसात हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:23 IST

Bridge Collapse Bihar: बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान,   तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले.

भागलपूर - बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान,   तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले. केबल लावलेले असतानाही पुलाचे सुपर स्ट्रक्चर कोसळणे हे इंजिनियरच्या कार्यपद्धतीवर प्नश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हे स्ट्रक्चर सुमारे १०० फूटपेक्षा अधिक लांब होते. सुदैवाची बाब म्हणजे या पुलाखाली कुणी आला नाही. गंगा नदीवर या पुलाचे बांधकाम १७१०.७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनी या पुलाचे बांधकाम करत आहे.

हे पूल अगुवानी आणि सुल्तानगंज घाट यादरम्यान १७१०.७७ कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे. तर सुल्तानगंजच्या दिशेने पोल क्र. ४,५,६ दरम्यान, काम सुरू होते. त्यासाठी हे स्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम एसपी सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड ही कंपनी करत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास हवामान अचानक बदलले. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. मात्र शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.अनेक ठिकाणी घर आणि दुकानांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या.  

टॅग्स :BiharबिहारIndiaभारत