शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"२०१४ च्या निवडणुकांतील पराभवास सोनिया गांधी, मनमोहन सिंगच जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:57 IST

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नव्या पुस्तकातील दावा

नवी दिल्ली : माझी राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली, असा खळबळजनक दावा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल ईअर्स’ या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाला सोनिया गांधीमनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.रूपा पब्लिकेशनतर्फे हे नवे पुस्तक जानेवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्या पुस्तकात मुखर्जी यांनी म्हटले आहे की, २००४ साली जर माझ्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपविली असती तर २०१४ साली काँग्रेसला पराभव पत्करावा लागला नसता असे त्या पक्षातील काही नेत्यांचे मत होते. मी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा अधिक उत्तम पंतप्रधान होऊ शकलो असतो, असे मुखर्जी यांनी या पुस्तकात सुचविले आहे. प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान व त्यांच्या कारभाराचे प्रतिबिंब देशाच्या स्थितीत उमटते. मनमोहन सिंग हे आघाडी वाचविण्यात मश्गुल होते व त्याचा परिणाम कारभारावर झाला. सोनिया गांधी काँग्रेस पक्षाचा कारभार हाकण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांच्या संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे त्यांचा खासदारांशी व्यक्तिगत संपर्कही फारसा राहिला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ साली केलेल्या भारत दौऱ्याच्या आठवणीही प्रणब मुखर्जी यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.मोदींचा कारभार काहीसा हुकूमशाही पद्धतीचाप्रणब मुखर्जी यांनी नव्या पुस्तकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काहीशा हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या परिणामी सरकार, विधिमंडळ, न्याययंत्रणा यांच्यातील संबंध ताणले गेले. अशा गोष्टींबाबत पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळात सामंजस्याची भूमिका घेतली आहे का, याचे उत्तर येणारा काळच देईल. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी