केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘३१ मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद हद्दपार करू’, असा निर्धार केला आहे. त्या दिशेने सरकारने पावलेही उचलली आहेत. या निर्धाराचे स्वागत केले पाहिजे. सीमेवर तणाव असताना हा अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर आहे. ...
अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत रविवारी जिल्ह्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. ...
सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे. ...
बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचे कार्यालय आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. ...
जिल्हाधिकारी पी. ए.मार्फत पैसे घेतात. जिल्हा नियोजन अधिकारी २ टक्के घेतल्याशिवाय एकही फाइल काढत नाहीत, असा आरोप परभणी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केल्यामुळे नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अ ...
या आठवड्यात प्रसिद्ध झालेली नवीन पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रुपरेखा (एनसीएफएसई) २०२३ च्या अनुरूप तयार करण्यात आली आहेत. ...
पुण्यात ‘अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय‘ या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमांत चुकीच्या बातम्या आल्या आहेत. ...