शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

२०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:19 AM

भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्ली : भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस सुनील देवधर यांनी दिली. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २८२, तर यंदा ३०३ जागा जिंकल्या आहेत. देवधर पक्षाचे आंध्र प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या किनारपट्टीच्या राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भाजप हा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे हा गैरसमज दाक्षिणात्य राज्यांतील लोकांच्या मनातून घालविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवधर याआधी बंगाली भाषा शिकले होते. आता ते तेलुगूचे धडे गिरवत आहेत.भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दक्षिणेतील पाच राज्यांतील संघटना आणखी मजबूत करण्यावर जोर दिला आहे. यंदाच्या भाजपने कर्नाटकात २५ तर, तेलंगणामध्ये चार जागा जिंकल्या. मात्र तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये या पक्षाला खातेच उघडता आले नाही. पश्चिम बंगालमध्ये आता १८ जागा जिंकून जसा चमत्कार घडविला नेमका तोच २0२४ मध्ये दक्षिण भारतात भाजपला साधायचा आहे. बुथपातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून तसेच रा. स्व. संघाच्या साथीने हे करण्यात येईल.>विरोधी मते काँग्रेसकडेशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप व संघपरिवारातील संघटनांनी केरळमध्ये निदर्शने केली. मात्र त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला निवडणुकांत केरळमधील जनतेने प्रतिसाद दिला नाही. तिथे डाव्या पक्षांच्या विरोधातील मते काँग्रेसकडे वळली. ती आपल्याकडे कशी आणता येतील याचेही प्रयत्न भाजप पुढील पाच वर्षांत करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा